मराठवाडा निजामबाद या भागातील शेतकरी हळद काढल्यानंतर एकदाच बाजारात न आणता वर्षभरातून दोन-तीन वेळेस विकतात. त्यामुळे त्यांना हळदीचा बऱ्यापैकी दर मिळतो याउलट मराठवाड्यातील शेतकरी मात्र हळद काढल्यानंतर सर्व हळद एकदाच विकण्याची घाई करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य भाव मिळत नाही. यावर्षी हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट आल्याने हळदीचे भाव स्थिर राहतील किंवा वाढतील असा अंदाज आहे परंतु सध्या हळद काढणी झाल्यामुळे आणि शेतकरी आहे तेवढी हळद एकदाच बाजारात आणत आसल्याने व्यापाऱ्यांची अडचण होते भाव पाडतात. मोठ्या प्रमाणावर हळद आल्यामुळे व्यापाऱ्यांची ही धावपळ होते साठवणुकीची यंत्रणा कमी पडते पैशाचा तुटवडा निर्माण होतो वेळेवर वजन काटे होत नाहीत आणि पर्यायाने शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता एकदाच हळद विकण्याची मानसिकता बदलावी व गरजेनुसार एवढीच हळद विकून उर्वरित हळद घरी ठेवली तर भाव वाढल्याच्या नंतर उर्वरित हळदीचा योग्य लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व निजामबाद भागातील शेतकऱ्यांचे अनुकरण करावे. यावर्षी हळदीचा उत्पादनामध्ये मोठी घट येत असल्याने भविष्यात हळदीचे भाव नक्कीच वाढतील आणि वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना लाभ घेता येईल असे आवाहन शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हळद टप्प्याटप्प्याने विकावी -प्रल्हाद इंगोले उत्पादन घटल्याने भविष्यात दर वाढतील
नांदेड : सध्या बाजारात हळदीची आवक एकदमच वाढल्याने हळद पाचशे ते हजार रुपयांनी कमी दरात विकली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हळद उत्पादक शेत...
नांदेड : सध्या बाजारात हळदीची आवक एकदमच वाढल्याने हळद पाचशे ते हजार रुपयांनी कमी दरात विकली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हळद एकदाच बाजारात न आणता टप्प्याटप्प्याने विकावी जेणेकरून शेतकऱ्यांची अडचणही दूर होईल व आपल्या हळदीला योग्य दरही मिळेल असे आवाहन शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
सांगली जिल्ह्यातील एक उपक्रमशील शिक्षक कृष्णात पाटोळे यांनी संपादित केलेले 'मायलेकींचा पत्रसंवाद' हे पुस्तक नांदेडच्या सायास पब्लिके...
-
नांदेड: प्रतिनिधि गेल्या ७२ तासांत सलग पाच खुनाच्या घटनांनी नांदेड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले शिंद...
-
दत्तशिखर चे प.पु. महंत श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज अनंतात विलीन माहूर – हिंदू धर्मातील एक मह्त्वाचे पीठ असलेल्या माहूर येथील दत्त...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
सांगली जिल्ह्यातील एक उपक्रमशील शिक्षक कृष्णात पाटोळे यांनी संपादित केलेले 'मायलेकींचा पत्रसंवाद' हे पुस्तक नांदेडच्या सायास पब्लिके...
-
नांदेड: प्रतिनिधि गेल्या ७२ तासांत सलग पाच खुनाच्या घटनांनी नांदेड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले शिंद...
-
दत्तशिखर चे प.पु. महंत श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज अनंतात विलीन माहूर – हिंदू धर्मातील एक मह्त्वाचे पीठ असलेल्या माहूर येथील दत्त...
-
नांदेडच्या 'शुभम क्रिकेट अकॅडमी'चा शिर्डीत डंका! 'डे-नाईट' स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत रचला नवा इतिहासशिर्डी/नांदेड: नांदेड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. शिर्डी येथे पार पडलेल्या के.पी. क्रिकेट अकॅडमी आयोज...
-
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी ) – येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती (गुरु प. पू. अच्युत भारती महाराज) (वय ९५) यांचे ...
COMMENTS