धम्मचळवळीचे नवे दायाद - भदंत पंय्याबोधी थेरो
आंबेडकरी चळवळीने जातिधर्म, विषमता, वर्गवर्ण, कोणताही भेदभाव नसणारी माणसा माणसांत माणुसकी, बंधुत्वाची, मानवी स्वातंत्र्याची, न्यायप्रियतेची, समतेची कारुण्यदृष्टी पेरणारी, सर्वमानवसमभावी समाजरचना निर्माण व्हावी यासाठी अविरत संघर्ष केला आहे. हा संघर्ष संपलेला नाही, तो सुरुच आहे. हा संघर्ष खऱ्या …