दि.25/7/2020
"""""""""""""""""""""
नाग विखारी असुन सुध्दा,
शेतकर्यांचा खरा मित्र आहे!
फक्त सत्ताधिशांची उदासिनता,
हेच अधोगतीचे खरे सुत्र आहे!
जय जवान जय किसान हे ब्रीद,
मातृभुमीचे उर्जास्तोत्र आहे!
नाग पंचमीस नागदेवता पुजन,
सत्तेची मक्तेदारीच दुषन आहे!
कर्जमाफीच्या गाजरा पेक्षा,
कायम स्वरुपी उपाय योजना,
शेती व्यवसायास महत्वाची आहे!
विरोधकांना शेतकर्यांचा पुळका,
पण सत्तेची खुर्ची पदांध आहे!
दत्तात्रय एमेकर गुरुजी
9860809931
addComments
टिप्पणी पोस्ट करा