*अनंत जाधव/मस्साजोग-केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील शेतकरी सतीश कोठावळे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखे विरोधात दिनांक* 23/12/2020 बुधवार रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. काळेगावं घाट येथील शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखेत खरीप हंगामातील पीक कर्जासाठी जून महिन्यात अर्ज केले होते परंतु पाच महिने उलटून गेले व डिसेंबर महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे मिळाले नसल्याने केज तालुक्यातील मस्साजोग काळेगाव येथील शेतकऱ्यांनी संताप्त व्यक्त केला जात आहे तरी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या व्यवस्थापकांनी लवकरात लवकर दखल घेतली नाही तर याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत.आज मात्र शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे एकीकडे खाजगी सावकाराचे व्याज चालू आहे तर दुसरीकडे बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे.बँकेला वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही बँकेने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी शेतकरी सतीश कोठावळे यांनी थेट राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. आणि आयोगाने अगदी दोन दिवसात या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या प्रकारा बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन, राज्य मानवी हक्क आयोगाचे सेक्रेटरी , बीड जिल्हाधिकारी कार्यालय यांना अवगत केले आहे की यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर ,कैलास गीते, अनिल शिनगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे येणाऱ्या काळात नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा केली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखा व्यवस्थापक यांना नम्र विनंती केली आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे अशी मागणी शेतकरी सतीश कोठावळे यांनी केली आहे व जर शेतकर्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या व्यवस्थापकांनी शेतकर्यांना लवकरात लवकर पिक कर्ज वाटप केले नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .जर आंदोलन करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांचे काही बरेवाईट झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे व्यवस्थापक व चेअरमन जबाबदार राहतील.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात लातूर, दि. 10 : NEET परीक्षेतील कथित पेपरफु...
-
नांदेड: (दि. १० ऑगस्ट २०२६ ) वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता ...
-
नांदेड : (दि ८ ऑगस्ट २०२६))प्राणीशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय नसून सजीवसृष्टी, जैवविविधता आणि पर्यावरण समजून घेण्यासाठी संशोधनाचा भक्कम पा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात लातूर, दि. 10 : NEET परीक्षेतील कथित पेपरफु...
-
नांदेड: (दि. १० ऑगस्ट २०२६ ) वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता ...
-
नांदेड : (दि ८ ऑगस्ट २०२६))प्राणीशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय नसून सजीवसृष्टी, जैवविविधता आणि पर्यावरण समजून घेण्यासाठी संशोधनाचा भक्कम पा...
-
नांदेड :(दि. ११ ऑगस्ट २०२६) यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील सुप्रसिद्ध जलतरणपटू व समाजशास्त्राचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर ...
-
उमरी (प्रतिनिधी): कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर (उमरी) येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रोपदान, ...

COMMENTS