*अनंत जाधव/मस्साजोग-केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील शेतकरी सतीश कोठावळे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखे विरोधात दिनांक* 23/12/2020 बुधवार रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. काळेगावं घाट येथील शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखेत खरीप हंगामातील पीक कर्जासाठी जून महिन्यात अर्ज केले होते परंतु पाच महिने उलटून गेले व डिसेंबर महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे मिळाले नसल्याने केज तालुक्यातील मस्साजोग काळेगाव येथील शेतकऱ्यांनी संताप्त व्यक्त केला जात आहे तरी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या व्यवस्थापकांनी लवकरात लवकर दखल घेतली नाही तर याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत.आज मात्र शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे एकीकडे खाजगी सावकाराचे व्याज चालू आहे तर दुसरीकडे बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे.बँकेला वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही बँकेने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी शेतकरी सतीश कोठावळे यांनी थेट राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. आणि आयोगाने अगदी दोन दिवसात या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या प्रकारा बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन, राज्य मानवी हक्क आयोगाचे सेक्रेटरी , बीड जिल्हाधिकारी कार्यालय यांना अवगत केले आहे की यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर ,कैलास गीते, अनिल शिनगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे येणाऱ्या काळात नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा केली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया केज शाखा व्यवस्थापक यांना नम्र विनंती केली आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे अशी मागणी शेतकरी सतीश कोठावळे यांनी केली आहे व जर शेतकर्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या व्यवस्थापकांनी शेतकर्यांना लवकरात लवकर पिक कर्ज वाटप केले नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .जर आंदोलन करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांचे काही बरेवाईट झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे व्यवस्थापक व चेअरमन जबाबदार राहतील.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]
/gi-clock-o/ Latest News$type=list
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
/gi-fire/ YEAR POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
-
नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 प...
-
सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन - नांदेड :( वार्ताहार ) *सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ...
-
नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५) यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना ...
-
नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, ...
-
ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र व...
-
नांदेड: राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी ना...

COMMENTS