मुंबई, दि. १० जून २०२६ राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या उमेवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर व मनमानीपणे रद्द करण्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज दादरमध्ये निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, मोदी सरकार, फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘जब जब सरकार डरती है, पुलीस को आगे करती है’, ‘निवडणूक आयोग भाजपाची शाखा आहे’, ‘लोकशाही नाही हुकुमशाही आहे’, अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, जोजो थॉमस, प्रकाश सोनावणे, श्रीरंग बरगे, विश्वजित हाप्पे, मनिष गणोरे, झीशान अहमद, राजा ठाकूर, श्रुती म्हात्रे. डॉ. मनिष पाटील, राहुल पिंगळे, नवीन सिंग यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस मुख्यालय टिळक भवनला पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
“निवडणूक आयोग भाजपा सरकारच्या हातातले कळसुत्री बाहुली बनले असून सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही, कोणताही एफआयआर त्यांच्यावर नाही, तरिही एका खोट्या आक्षेपाची दखल घेत मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आली. निवडणूक आयोग व भारतीय जनता पक्ष यांची अभद्र युती असून असे प्रकार भारतीय लोकशाही व संविधानाला अत्यंत घातक आहे. निवडणूक आयोग व भाजपाने लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य केले असून यामुळे निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला आहे. काँग्रेस पक्ष या लोकशाहीविरोधी शक्तींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढा देत राहील”, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
निवडणूक आयोग व भाजपा सरकारविरोधात काँग्रेसचे दादरमध्ये तीव्र आंदोलन. राज्यसभा निवडणुकीत मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द करण्याच्या लोकशाही विरोधी कृत्याचा निषेध.
मुंबई, दि. १० जून २०२६ राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या उमेवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर व मनमानीपणे...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
नांदेड:( दि. ७ मे २०२६) एकविसाव्या शतकातील मानवास ध्यानाची नितांत आवश्यकता आहे. आज अनावश्यक व्यस्तता, महत्वाकांक्षा, न पूर्ण ...
COMMENTS