दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायन्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी अध्यक्षस्थान भूषविले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यांनी पुष्प अर्पण करून करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत उद्देशिकेचे वाचन केले गेले व महाविद्यालयातून संविधान सन्मान गौरव रॅली आयोजित करून काढण्यात आलेली समाज कल्याण कार्यालय व ज्ञान विकास शिक्षण संस्था कापसी द्वारे महात्मा फुले पुतळा आयटीआय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन पर्यंत संविधान रॅलीमध्ये सायन्स महाविद्यालयातून भरभरून पन्नास हून अधिक रासीयोच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या रॅलीमध्ये संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्य आपल्याला प्रदान केलेली आहेत याची जाणीव ठेवून या मूल्यांची जपवणूक करणे हे आपले कर्तव्य आहे या उद्देशाने उद्देशिकेचे वाचन तसेच संविधान सन्मान गौरव रॅली आयोजन करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी आपले मत मांडले व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपप्राचार्य प्रा ई एम खिल्लारे यांनी संविधानातील कायदे व त्याची जपवणूक याबद्दल सविस्तर माहिती दिली पर्यवेक्षक प्रा एम आर मुळे यांनी बाबासाहेब यांचे सामाजिक कार्य या विषयावर मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी डॉ बाबासाहेबांचे अनुभव व संविधानाचे महत्त्व या विषयावर माहिती देऊन अध्यक्षीय समारोप केला. सायन्स महाविद्यालयात तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत व कनिष्ठ महाविद्यालय सर्व ठिकाणी संविधान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड: शहरातील प्रख्यात व ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील दीपस्तंभ आणि मराठवाड्याच्या पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. ज्...
-
फारुक एस. काझी हे समकालीन मराठी बालसाहित्यातील एक ठळक नाव आहे. महत्त्वाच्या नियतकालिकांमधून ते सातत्याने गुणवत्तापूर्ण लेखन करत असतात. त्य...
-
एकनाथ आव्हाड हे एक नामवंत बालसाहित्यकार आणि कथाकथनकार आहेत. गेली ३२ वर्षे ते मुंबई महापालिकेच्या सेवेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कथा, कव...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड: शहरातील प्रख्यात व ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील दीपस्तंभ आणि मराठवाड्याच्या पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. ज्...
-
फारुक एस. काझी हे समकालीन मराठी बालसाहित्यातील एक ठळक नाव आहे. महत्त्वाच्या नियतकालिकांमधून ते सातत्याने गुणवत्तापूर्ण लेखन करत असतात. त्य...
-
एकनाथ आव्हाड हे एक नामवंत बालसाहित्यकार आणि कथाकथनकार आहेत. गेली ३२ वर्षे ते मुंबई महापालिकेच्या सेवेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कथा, कव...
-
अर्धापूर: दाभड पाटीजवळ रस्ता ओलांडत असताना अर्धापूर ते नांदेड जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने दिलेल्यजोरदार धडकेत २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ...
-
डॉ. मंदा खांडगे हे मराठी बालसाहित्यातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी बाळगोपाळांसाठी विपुल लेखन केले आहे. माकडवाला जगू, दूरदेशीच्...


COMMENTS