ध्यान ही भारताने जगाला दिलेली देणगी -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:( दि.१६ जानेवारी २०२६) ध्यान ही विज्ञानवादी संकल्पना असून भारताने जगास दिलेली अमूल्य देणगी आहे. विद्यार्थी जीवनात ध्यानधारणा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेचा, स्पर्धेचा व भविष्यविषयक चिंता व ताणतणाव व्यवस्थापनासाठी नित्य ध्यानधारणा करणे काळाची गरज बनलेली असल्याचे प्रतिपादित…
• Global Marathwada