डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता व न्याय प्रस्थापनेसाठी आयुष्य झिजविले - डॉ.अजय गव्हाणे
नांदेड :(दि.२९ एप्रिल २०२५) महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केल्यामुळे भारत हे राष्ट्र निर्माण झाले. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा दीपस्तंभ भारतीय संविधान आहे. महिलांना सन्मान, प्रतिष्ठा व माणूस म्हणून जीवन जगण्याकरिता संसदेमध्ये हिंदू कोड बिल आणल…
