शिक्षण म्हणजे मानसिक शक्तींचा विकास* -डॉ. शिरीष लिमये
नांदेड:( दि.१९ ऑगस्ट २०२४) शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचे प्रगटीकरण असून शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता वृद्धिंगत झाली पाहिजे. ज्ञान हे माणसात अंतरनिहीत असते. या ज्ञानाच्या आधारे मानसिक शक्तींचा परिपूर्ण विकास घडवून आणणे म्हणजेच शिक्षण होय; असे प्रतिपादन सिम्बॉयसिस महाविद्यालय…
• Global Marathwada